एकीकडे राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा चर्चेत असताना दुसरीकडे पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकांचे पडघम आत्तापासूनच वाजू लागल्याचं दिसत आहे. उमेदवारीच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पातळीवरही राजकीय हवा तापली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभांमधून काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना लक्ष्य करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा