कानडी जनता जर आक्रमक भूमिका घेत असेल, तर महाराष्ट्रातील जनतेने आक्रमकता सोडलेली नाही असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे. हा वाद लवकरात लवकर मिटला नाही, तर आम्हीदेखील शरद पवारांसह कर्नाटकात जाऊ असा इशाराही एकनाथ खडसे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा