Jayant Patil on Maharashtra Government: राज्य विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील वातावरण तापू लागलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूंकडून निवडणुकांसाठी कसून तयारी केली जात आहे. लोकसभा निवडणुकांमधील निकालांमुळे सत्ताधारी सतर्क झाले असताना विरोधी पक्षांचा आत्मविश्वास या निकालांमुळे वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या मविआच्या निर्धार मेळाव्यातून निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलं. यावेळी जयंत पाटील यांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीनंतर समोरच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच व्यासपीठावरील नेत्यांमध्येही हशा पिकला!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा