राज्य विधिमंडळ अधिवेशनामध्ये आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूच्या आमदारांनी अभिभाषणावर आपापली भूमिका मांडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या अभिभाषणातील एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था या उल्लेखावर आक्षेप घेतला. महाराष्ट्रात एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था अस्तित्वात येणं हे अवघड लक्ष्य असल्याचं नमूद करतानाच त्यांनी राज्यपालदेखील हे भाषण वाचताना विचार करत असतील,असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा