देशात वाढती महागाई आणि त्यामुळे सामान्यांचं आर्थिक गणित कोलमडू लागलेलं असताना दुसरीकडे राजकीय घडामोडींना देखील तुफान वेग आलेला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे यांचा कलगीतुरा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासाठी भोंगे, हनुमान चालीसा, नेत्यांच्या सभा अशा अनेक गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भूमिका मांडली जात असताना त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा