पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांत भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवत उत्तरेकडील हिंदी भाषिक पट्ट्यात आपलंच वर्चस्व सिद्ध केलं. त्यामुळे विरोधकांकडून यासंदर्भात कारणमीमांसा केली जात असताना महाराष्ट्रातही या निकालांचे पडसाद उमटू लागले आहेच. सत्ताधारी तिन्ही मित्रपक्षांचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसत आहे. या सर्व परिस्थितीसंदर्भात बोलताना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर परखड शब्दांत भाष्य केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा