सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला दोन आठवड्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात ओबीसी आरक्षणाबाबतचा निर्णय होण्याची वाट न पाहाण्याचं देखील न्यायालयाने सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपा आणि सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये या मुद्द्यावरून कलगीतुरा रंगत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाला या मुद्द्यावरून खोचक शब्दांत टोला लगावला आहे. तसेच, ट्रिपल टेस्टशिवाय आरक्षण मिळणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं देखील ते म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा