Supriya Sule On Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक देखील केलं. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी तीन तपास यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आता या घटनेतील आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या आरोपपत्रात वाल्मीक कराड मुख्य सूत्रधार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे. ‘परळीचे लोक साधे सरळ आहेत, पण दोन लोकांमुळे राज्याची बदनामी झाली’, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा