भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (६ सप्टेंबर) बारामती दौऱ्यावर आले असताना बारामती लोकसभेचा गड उद्ध्वस्त करू, असं वक्तव्य केलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. “ज्यांना जनतेतून निवडून येता आलं नाही त्यांनी बारामती लोकसभेचा गड उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नये,” असा टोला रविकांत वरपे यांनी लगावला. तसेच त्यांनी आधी जनतेतून निवडून यावं, असं आव्हानही त्यांनी दिलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा