राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मंगळवारी रात्री राज्य सरकारच्यावतीने सर्वपक्षीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला. सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीने टाकलेल्या बहिष्कारानंतर सत्ताधारी विरोधकांवर टीका करत आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारला प्रत्युत्तर दिलं. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात बोलताना खासदार कोल्हे यांनी मोठा दावा केला. “दिल्लीतून देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचे प्रयत्न होत आहेत”, असं खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा