२१ जून २०२२ या दिवशी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान देत शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड केलं. त्यानंतर ३० जून २०२२ या दिवशी महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजपाचं सरकार अस्तित्वात आलं. देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला सत्तेत सहभागी होणार नाही असं म्हटलं होतं. मात्र हायकमांडच्या आदेशानंतर ते उपमुख्यमंत्री झाले. तसंच २ जुलै २०२३ या दिवशी अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सगळ्या घडामोडींवर भाष्य करताना सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस हे आता पूर्वीसारखे कार्यरत नाहीत असं म्हटलं आहे. अमोल कोल्हे यांनी ‘टू द पॉईंट’मध्ये खासदार सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला त्याचं त्यांनी उत्तर दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा