एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी लोकसभेत बोलताना आणि नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरेंच्या फोनवरून ४४ वेळा फोन गेल्याचा दावा बिहार पोलिसांच्या हवाल्याने राहुल शेवाळेंनी केला आहे. त्यावरून राज्यातलं राजकारण तापलं आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजयच राऊत यांनी “हा नीच आणि हलकट प्रकार” असल्याची टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरून परखड भाष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा