राज्यात नवीन सरकार सत्तेत आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील काही संदर्भ देऊनही सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्याचसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीसांनी आधीच्या सरकारवर टीका करताना गंभीर आरोप केला आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी खोचक शब्दांत टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा