गेल्या काही दिवासांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर आज पूर्णविराम लागला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामध्ये १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात पूर्णपणे संचारबंदीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या काळात अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा सुविधांना प्रवास आणि उद्योगधंदे सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, लॉकडाऊन लावण्याला होत असलेल्या विरोधामागचं सर्वाच महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या रोजगाराचं काय होणार? त्यांच्या घरी चूल कशी पेटणार? यासंदर्भात लॉकडाऊनची घोषणा करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक सहाय्याची देखील घोषणा केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा