राज्यात रविवारी ग्रामपंचायत आणि थेट सरपंचपदासाठी निवडणूक पार पडली. राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायती आणि सरपंचपदासाठी ७४ टक्के मतदान झालं होते. या निवडणुकींचा निकाल समोर आला आहे. त्यानुसार या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडीने सरशी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. यावर भाजपाचे आमदार नितेश राणेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा