Nitesh Rane : महाराष्ट्राचे भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी अहिल्यानगरच्या गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना ग्रामसभेच्या निर्णयावर आक्षेप कसा काय घेता असा सवाल केला आहे. २१ फेब्रुवारीला मढी या ठिकाणी ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात यावी असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र या प्रस्तावाविरोधात मुस्लिम व्यापारी जेव्हा गटविकास अधिकाऱ्यांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले तेव्हा त्यांनी हा ठराव घटनेला धरुन नाही असं सांगत त्या निर्णयला स्थगिती दिली. ज्यानंतर नितेश राणे यांनी अहिल्यानगरच्या गटविकास अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा