गुरुवारी विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात विरोधी पक्षांनी सादर केलेल्या अविश्वास ठरावावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनी यासंदर्भातलं पत्र विधिमंडळ सचिवांकडे सुपूर्द केलं आहे. मात्र, त्याविषयी आपल्याला काही माहितीच नाही, असं अजित पवारांनी सांगताच त्यावरून तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. विरोधकांमध्येच एकवाक्यता नाही, असा टोलाही सत्ताधाऱ्यांकडून लगावला जात आहे. अजित पवारांनी यावर एक वर्षाची अट असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे यासंदर्भात नेमके नियम काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी टव्ही ९ शी बोलताना यासंदर्भात माहिती दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा