आयसीसी टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने विजय मिळविल्यानंतर संपूर्ण भारतातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जगज्जेता संघ काल भारतात परतल्यानंतर मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात आली. तर आज महाराष्ट्राच्या विधीमंडळात कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या मुंबईकर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी चारही खेळाडूंनी आपले अनुभव सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजकीय टोलेबाजी करणारे भाषण केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा