अहिल्यानगर : जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा पाटबंधारे विभागातील बिगर सिंचनाची थकबाकी ८१ कोटी ११ लाख ६ हजार रुपयांवर गेली आहे. यामध्ये साखर कारखाने, महापालिका, नगरपालिकांसह ग्रामपंचायती तसेच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे.जलसंपदा विभागाने धरणांच्या पाणी वापरामध्ये मार्च २०२२ पासून दरवर्षी २० टक्के करवाढीचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार पाणीबिले आकारली जात आहेत. वर्ष अखेरीच्या वसुलीसाठी आता जलसंपदा विभागाकडून नोटीस बजावल्या जाऊ लागल्या आहेत. जिल्ह्यात जलसंपदा विभागाचे ३ मोठे, ९ मध्यम, ५३ लघु प्रकल्प आहेत. त्यातही मुळा व भंडारदरा हे दोन प्रमुख प्रकल्प सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा