राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट पसरली असताना अचानक पडणाऱ्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नांदेडच्या बाऱ्हाळी भागामध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलं आहे. तब्बल अडीच हजार हेक्टर क्षेत्रातल्या पिकाला या गारपिटीचा फटका बसला आहे. या भागातल्या हरभरा, गहू, सूर्यफूल, भुईमुगाच्या पिकाचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा