उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कवयित्री बहिणाबाई चौधरी नामांतर करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केल्यानंतर खान्देशवासीयांच्या २० वर्षांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. नामांतर लढय़ात भाजप, राष्ट्रवादी या राजकीय पक्षांसह अनेक सामाजिक संस्था, संघटनांचे मोठे योगदान राहिले आहे. राजकीय पटलावर आता त्याचे श्रेय घेण्याची लढाई सुरू होईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा