मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे याकरता राज्य सरकारने अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार १६ तारखेपर्यंत सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत. या सूचना आणि हरकतींचा विचार करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत अध्यादेश जारी करण्यात येईल. यावरून राज्य सरकारने ओबीसी आणि मराठा समाजाबाबत बनवाबनवी केली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. या अधिसूचनेमुळे ओबीसी की मराठा समाजाचा फायदा झालाय, हे स्पष्ट कऱण्याची विनंती काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली. तर, राज्याचे विरोधी पक्षनेते आणि ओबीसी समाजाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही संताप व्यक्त केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा