राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुटणं आवश्यक असताना आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल फेटाळला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महानगर पालिका, नगर परिषदा, नगर पालिका, ग्रामपंचायती यांच्या निवडणुकांचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. न्यायालयानं मुदत संपलेल्या पालिकांच्या निवडणुका आरक्षणाशिवायच घेण्याचे निर्देश दिल्यानंतर आता राज्य सरकारच्या भूमिकेकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. त्यावर राज्याचे अन्न पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा