नावात काय आहे? हे शेक्सपिअरचे वाक्य चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. मात्र नाव चुकले तर कशी गंमत होते त्याचा अनुभव औरंगाबादच्या सर्वसाधारण सभेत सगळ्यांनाच आला. सोमवारी औरंगाबादच्या सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांनी एका नगरसेविकेचे नाव चक्क ‘माधुरी दीक्षित’ असे घेतले. त्यानंतर या नगरसेविकेने लगेच काय बोलताय कळते आहे का? असा प्रश्न नगरसेविकेने विचारला. ज्यानंतर अधिकारी काहीसे गोंधळून गेले. मात्र नाव असे पुकारले गेल्याने सभागृहात हशा पिकला. पाणी प्रश्न असल्याने महिला नगरसेविकाही आक्रमक झाल्या होत्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा