परळी येथील औष्णिक वीज केंद्रातील संच कोळशा अभावी बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. परळी येथे २५० मेगावॅटचे तीन संच उपलब्ध असून त्यासाठी दररोज १० ते ११ टन कोळसा लागतो. प्रत्येक संचासाठी ३५०० ते चार हजार टन कोळसा लागतो. तो उपलब्ध नसल्याने एक संच सोमवारी बंद करण्यात आला. दोन दिवसात कोळसा पुरवठा सुरळीत झाल्यास हा संच पुन्हा सुरू केला जाईल असे औष्णिक वीज केंद्राचे अधीक्षक अभियंता मोहन आवाड यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसापासून कोळशाचा अपुरा पुरवठा सुरू आहे. तीन पैकी दोन संचास पुरेल एवढाच कोळसा आहे. त्यामुळे आठ क्रमांकाचा संच बंद ठेवण्यात आला आहे. परळी येथील औष्णिक वीज केंद्रास पुरविण्यात येणाऱ्या कोळशाचा उष्मांक प्रति किलो ३४०० एवढी आहे. कोळशा ऐवजी बांबूसह पाचटापासूनचे इंधन वापरण्या बाबतही निविदा काढण्यात आल्या आहेत. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

naam foundation
जलसंवर्धनातूनच शेतकरी आत्महत्या रोखणे शक्य; देवेंद्र फडणवीस यांचे मत
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
adulterated edible oil, Food and Drug Administration,
मुंबई : भेसळयुक्त खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई; सणासुदीनिमित्त अन्न व औषध प्रशासनाची मोहीम
Gadchiroli, doctor, liquor ambulance Gadchiroli,
गडचिरोली : रुग्णवाहिकेतून डॉक्टर करायचा दारूची तस्करी, पोलिसांनी रंगेहाथ पकडले
appoint developers to construct houses in slum Redevelopment Mumbai news
दोन लाख झोपु घरांची जबाबदारी पुन्हा विकासकांवरच?
brick kiln woman worker gang rape near titwala
टिटवाळ्याजवळ वीटभट्टी मजूर महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार   
Mogra Udanchan Center, court, mumbai,
मोगरा उदंचन केंद्राचे काम मार्गी लागण्याची शक्यता, न्यायालयीन सुनावणीमुळे दोन वर्षे रखडलेला प्रकल्प वर्षाअखेरीस सुरू होण्याची शक्यता
136 artificial ponds for immersion build in navi mumbai
नवी मुंबईत यंदा १३६ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती; जलप्रदूषण टाळण्याचे आयुक्तांचे आवाहन

कोळसा नसल्याने संच बंद ठेवण्याची वेळ महानिर्मिती कंपनीवर आली आहे. राज्यात एखादे वीज केंद बंद पडले तर भारनियमन करावे लागण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.