परळी येथील औष्णिक वीज केंद्रातील संच कोळशा अभावी बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. परळी येथे २५० मेगावॅटचे तीन संच उपलब्ध असून त्यासाठी दररोज १० ते ११ टन कोळसा लागतो. प्रत्येक संचासाठी ३५०० ते चार हजार टन कोळसा लागतो. तो उपलब्ध नसल्याने एक संच सोमवारी बंद करण्यात आला. दोन दिवसात कोळसा पुरवठा सुरळीत झाल्यास हा संच पुन्हा सुरू केला जाईल असे औष्णिक वीज केंद्राचे अधीक्षक अभियंता मोहन आवाड यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा