नगर : दोन अडते व्यापाऱ्यांवर कोयत्याने हल्ला करत त्यांच्याकडील ५० लाखांची रोकड हल्लेखोरांनी पळवून नेली. शहराजवळील नेप्ती उपबाजार समितीजवळ (कांदा मार्केट) आज, शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. सायंकाळपर्यंत हल्लेखोरांचा तपास लागलेला नव्हता. पाळत ठेवून ही घटना झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा