लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यामुळे युती आणि आघाड्या होऊ लागल्या आहेत. आज राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आघाडीची घोषणा होऊ शकते. भाजपच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार आघाडी उघडली असून, आता राज्यातील युतीमध्ये मनसे शिरकाव करण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. तर आघाडीचे दरवाजे जवजळ बंद झाल्यात जमा आहेत. गेल्या पाच वर्षांपासून सातत्यानं एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती करण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीचा फायदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला होऊ शकता असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा