उस्मानाबाद जिल्ह्यातील दिवसेंदिवस करोना चाचण्या आणि बाधित रूग्णांच्या संख्येत भर पडत असली, तरी दुसरीकडे रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिलासादायक असून ७६.७९ टक्के इतक्या प्रमाणात रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. सध्या २ हजार ४०० रूग्णांवर उपचार सुरू असून आजवर ३६७ जणांचा करोनाने बळी घेतला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा