आपले राज्यकर्ते कधीही सहिष्णू नव्हते, सफदर हासमीचा मुडदा पडला. सॅटनिक वर्सेसवर बंदी आणली गेली, घाशीराम कोतवाल वादात सापडले ही असहिष्णुताच होती ही खंत ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटक महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी साहित्य संमेलनाचेही उदाहरण दिले. नयनतारा सहगल यांच्याप्रमाणे शेवटच्या क्षणी मला कुणीही येऊ नका असे म्हटले नाही म्हणून मी उद्घाटक म्हणून येथे बोलू शकतो आहे. यवतमाळच्या साहित्य संमेलनानंतर उद्घाटक म्हटलं की मला दचकायला होतं असाही टोला त्यांनी लगावला. तसंच मी नाखुषीनं इथं आलो आहे असंही एलकुंचवार यांनी सांगितलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा