पंढरपूर : येथील चंद्रभागा नदी वाहती नसल्याने साचलेल्या पाण्यात शेवाळे, किडे, जलपर्णी आदीमुळे दूषित झाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांवर माघी एकादशी आहे. त्यानिमित्त वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. असे असले तरी अशा दूषित पाण्यात भाविक मोठ्या श्रद्धेने स्नान करत आहेत. मात्र या प्रकारावर प्रशासन आणि राजकीय मंडळी कानाडोळा करत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा