“आधीच उपाशी आणि त्यातून उपवास अशी गत बहुजनांची झाली आहे.”, असं म्हणत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आज खंत व्यक्त केली. तसेच, “गावांमध्ये अजुनही जातीच्या भिंती संपुष्टात आलेल्या नाही. आज या महाराष्ट्रात ओबीसींची, बहुजनांची अशी परवड का?” असा सवाल देखील त्यांनी महाविकासआघाडी सरकारला केला आहे. औरंगाबादमध्ये भाजपाच्या ओबीसी मेळाव्यात त्या बोलत होत्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा