महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर, अलीकडेच अजित पवार गटही सत्तेत सहभागी झाला आहे. त्यामुळे राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सरकार चालवलं जात आहे. पण संबंधित नेत्यांकडून लोकांच्या समस्या सोडवल्या जातायत का? त्यांच्याकडून लोकांना न्याय मिळतोय का? तिघांमधील आश्वासक चेहरा कोण? यावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा