लोकसभा निवडणुकीला दीड वर्षांचा अवधी असला तरी सांगलीत मात्र, याची तयारी आतापासूनच सुरू आहे. भाजप आणि काँग्रेस अशी लढत अपेक्षित असली तरी या वेळी काँग्रेसची भाकरी पलटली जाण्याच्या शक्यतेने कदम गटाची मोच्रेबांधणी सुरू असून या दिशेने डॉ. पतंगराव कदम यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी वाढविलेली जवळीक याचे संकेत देत आहे. विधानसभा निवडणुकीवेळी ही माझी शेवटीचीच निवडणूक म्हणत डॉ. कदम यांनी मतदारांना भावनिक आवाहन करीत भाजपवर मात केली. मात्र बदलत्या स्थितीत पुन्हा मांडवात येण्याची घाई त्यांना झाल्याचे वाढदिवसाला जाहिरातीवर करण्यात आलेली लाखो रुपयांची उधळण दर्शविते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा