एकीकडे दिल्लीत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांच्या अटकेमुळे त्यात भर पडली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज तिसऱ्या दिवशी सुनावणी पार पडली. आजही ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. कपिल सिब्बल यांच्यानंतर अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद सादर केला. त्याचवेळी दिल्ली विमानतळावर काँग्रेस नेते आणि प्रवक्ते पवन खेरा यांना अटक झाल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार सिंघवी यांनी लंच ब्रेकनंतर सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केल्यानंतर त्यावर आजच सुनावणी घेण्याचं न्यायालयाने मान्य केलं. दरम्यान, या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा