पेगॅससच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांमध्ये देशातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. पेगॅसस स्पायवेअर तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील काही नेतेमंडळी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे फोन हॅक केले गेल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला असून त्यामागे केंद्रातील मोदी सरकार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. महाराष्ट्रात देखील पेगॅससचा वापर करून फोन हॅकिंग झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. यासंदर्भात डीजीआयपीआरच्या अधिकाऱ्यांचा त्यासाठी इस्त्रायल दौरा झाल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. त्याचसंदर्भात आता मोठा खुलासा समोर आला आहे. हा दौरा माध्यमविषयक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठीच आयोजित करण्यात आल्याचं इस्त्रायल दूतावासाचं पत्र आता व्हायरल होऊ लागलं असून त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून प्रतिक्रिया देखील देण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा