पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्याभराच्या अंतराने पुन्हा एकदा महाराष्ट्रात विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी दाखल झाले आहेत. १२ जानेवारी रोजी मोदींनी नाशिक व नवी मुंबईत विविध प्रकारच्या उपक्रमांचं उद्घाटन केलं होतं. आज मोदी सोलापूर दौऱ्यावर असून तिथे रे नगर या श्रमिक वसाहतीच्या ३० हजार घरांपैकी १५ हजार सदनिकांचं वाटप करण्याच्या कार्यक्रमासाठी मोदींची प्रमुख उपस्थिती होती. मोदींच्या हस्ते यावेळी या सदनिकांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी ज्यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभा राहिला, त्या नरसय्या आडम यांनी भाषणात केलेल्या एका उल्लेखामुळे खुद्द मोदींसह एकनाथ शिंदे व इतर मान्यवरांना आश्चर्याचा धक्काच बसला!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा