शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ‘विनाकारण त्रास दिला जात आहे, पुन्हा युती करा’ अशी विनवणी केली. सरनाईक यांच्या पत्रानंतर राज्यात सत्तांतर आणि युतीच्या चर्चा सुरू झाल्या. सरनाईक यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपाशी जुळवून घेण्याचा उल्लेख पत्रात केलेला असल्यानं भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येण्याचे संकेतही दिले जात होते. या सगळ्या प्रकरणावर भाष्य करत शिवसेनेनं सरनाईक यांना दिल्या जाणाऱ्या त्रासावर संताप व्यक्त केला आहे. “पंतप्रधान मोदी यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या विनाकारण त्रास प्रकरणावर दाद मागता येईल किंवा सरनाईकांचे पत्र जसेच्या तसे त्यांच्या माहितीसाठी पाठवता येईल,” असं स्पष्ट केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा