शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत युती करण्याची हाक सरनाईक यांनी दिली आहे. सरनाईक यांचं पत्र समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात याच पत्राची चर्चा सुरू असून, वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात आहे. सरनाईक यांच्या पत्रानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया आली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सरनाईक यांच्या पत्रावर भूमिका मांडली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा