वाई : निसर्ग आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या कोयना खोऱ्यातील जंगलात सर्रासपणे सुरू असलेली जमीनखरेदी, वृक्षतोड, उत्खनन, जमिनीचे सपाटीकरण, अवैध बांधकामे हे गैरप्रकार तातडीने रोखणे गरजेचे आहे. अन्यथा श्रीमंतांच्या या चंगळवादामुळे जागतिक वारसा लाभलेला इथला निसर्ग नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. त्यातून पर्यावरणाचे नवे प्रश्नही निर्माण होतील, अशी भीती पर्यावरणप्रेमी, अभ्यासकांनी शनिवारी व्यक्त केली. तर कोयनेतील गैरप्रकारांची तातडीने वरिष्ठ पातळीवर चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा