केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे सोमवारी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड येथे रास्ता रोको आयोजित करण्यात आला होता. या रास्ता रोकोत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी केंद्र सरकारवर टीका केली. “देशाचे धोरण ठरवणाऱ्या भाजपा सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत देण्याची भावना नाही. सरकारचा निर्णय शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारा असून आजच्या आंदोलनामुळे दिल्लीतील राज्यकर्त्यांची झोप उडणार आहे”, असं शरद पवार म्हणाले. यावर स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनीही केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा