जनहिताच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. गावाच्या सर्वागीण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, त्यासाठी आवश्यक असणारा निधी आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री अनंत गीते यांनी रविवारी येथे केले. नाबार्ड अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सावित्री नदीवर बांधण्यात आलेल्या लोहारमाळ ते तुभ्रे या पुलाचे उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार तथा रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री प्रकाश मेहता उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा