पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (२६ ऑक्टोबर) महाराष्ट्र दौऱ्यावर आले. या दौऱ्यात मोदींनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. तसेच निळवंडे धरणाच्या कालव्यांचं लोकार्पण केलं. यानंतर शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या दर्शन रांग इमारतीचं उद्घाटन केलं. यावेळी शिर्डीतील काकडी येथे नमो शेतकरी महासन्मान मेळाव्याचं आयोजन केलं. तेथे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फेटा घालून आणि भेटवस्तू देत पंतप्रधान मोदींचा सन्मान केला. यानंतर बोलताना विखेंनी मोदींसमोर महाराष्ट्रातील दुष्काळाचा उल्लेख करत भाष्य केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा