शिवसेना पक्षात झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर राज्यात सत्ताबदल झाला आहे. तब्बल ४० आमदार फुटल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचा कारभार शिंदे गट आणि भाजपा यांच्याकडून संयुक्तपणे हाकला जातोय. शिवसेनेचे उघडपणे दोन गट पडल्यानंतर आता काही खासदारदेखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रत्यक्ष नाव न घेता उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. शिवसेनेत फक्त बेताल वक्तव्ये करणारे प्रवक्तेच शिल्लक राहतील, असे विखे पाटील म्हणाले आहते. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा