अलिबाग: रायगड जिल्ह्याची वाटचाल तिसऱ्या मुंबईच्या दिशेने सुरू झाली आहे. तब्बल एक अब्ज रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प येत्या काळात जिल्ह्यात येऊ घातले आहेत. या प्रकल्पामुळे मुंबई आणि रायगड मधील अंतर कमी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात जागा जमिनींच्या व्यवहार जोमात सुरू झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यात जागा जमिनींच्या व्यवहारातून तब्बल २ हजार ७३७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा