पुण्यातील कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलानं मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवून दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आता जवळपास एक महिन्यांच्या वर कालावधी उलटून गेला आहे. मात्र, या प्रकरणाची अद्यापही चर्चा सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही संताप व्यक्त केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा