Raj Thackeray : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. दिवाळीनंतर प्रचाराला जोर येणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांचा सामना रंगणार आहे. २०१९ आणि २०२४ या दोन्ही निवडणुकींमध्ये महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे या दोन्ही निवडणुकांमध्ये युती विरुद्ध आघाडी असा सामना होता आणि यामध्ये अनुक्रमे भाजपा-शिवसेना तसंच काँग्रेस राष्ट्रवादी असे पक्ष होते. आता ती परिस्थिती नाही. आता दोन पक्ष फुटले आहेत. त्यानंतर राज ठाकरेही निवडणुकीत जोमाने उतरले आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष का फुटले? याचं कारण राज ठाकरेंनी सांगितलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा