Raj Thackeray on Ashadhi EKadashi : आषाढी एकादशी निमित्ताने आज राज्यभर उत्साहाचं वातावरण आहे. विठूरायाच्या भेटीसाठी १२ लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. ऊन-वारा-पाऊस या कशाचीच तमा न बाळगता ओठी विठूरायाचे नामस्मरण करत अनेक वारकरी पायी पंढरपुरापर्यंत पोहोचतात. पंढरपुरात पोहोचेपर्यंत अनेकविध मानवी स्वभावाचं दर्शन वारकऱ्यांना होत असतं. यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा