देशात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यासोबतच ओमायक्रॉनचा धोका देखील वाढू लागला आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू होणार की अजून निर्बंध वाढणार? याची चर्चा सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. प्रकृतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला स्वत: न जाता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवलं होतं. मात्र, बैठकीमध्ये राजेश टोपे यांना बोलण्याची संधीच न मिळाल्याने त्यावरून आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा