राज्यात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गरम झालेलं आहे. सहाव्या जागेवरून भाजपा आणि शिवसेनेत थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, आज निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार कायम ठेवले आहेत. विशेष म्हणजे आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रत्यक्ष घरी भेट घेत, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चर्चा देखील केली होती, मात्र ही चर्चा यशस्वी झाली नाही. त्यामुळे आता राज्यात राज्यसभेची निवडणूक अटळ आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा